...म्हणून केला 'सर्जिकल स्ट्राइक': PM मोदी
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली. जवानांना जिवंत जाळण्यात आले. त्याचा प्रचंड राग मनात होता. माझ्यासह सैन्याच्याही तीव्र भावना होत्या आणि त्यातूनच सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
from The Maharashtratimes http://bit.ly/2F2xCJJ
via IFTTT
from The Maharashtratimes http://bit.ly/2F2xCJJ
via IFTTT
Comments
Post a Comment