मुंबई: ४५५ दारूड्या वाहनचालकांची 'जिरवली'

मुंबईत ३१ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी दारूच्या नशेत वाहनं चालवणाऱ्या ४५५ चालकांवर कारवाई केली. तर वाहनवेगाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या १११४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2F2qVrh
via IFTTT

Comments