मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या: पवारांचे पत्र

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य होणे ही बाब पटण्यासारखी नाही. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची उचित चौकशी होऊन गुन्हे माघार घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Rpb2lb
via IFTTT

Comments